पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कराव लागत आहे संकटाचा सामना फळबाग शेतकरी संकटात

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना कराव लागत आहे संकटाचा सामना फळबाग शेतकरी संकटात

 

 

पाचोरा तालुक्यातील उन्हाची झळ आणि पाणीच्या आभावी गाळण बु, गाळण खुर्द,विष्णुनगर, हनुमानवाडी येथील परिसरातील फळबागेचे शेतकरी संकटात सापडले असुन मोसंबी,पेरु,निंबु,व ईतर फळबाग पाण्या आभावी व आति उष्णतेमुळे फळ बाग करपत आहे काही झाडे सुकली आहेत शेवटी शेतकरी हा एक तर नशिबाला दोश देतो नाही तर शासन दरबारी दात मागतो. परंतु तालुक्याला कोणी वारी नसून या करता लवकरात लवकर पंचेनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी उ.बा. ठा गटा कडून होत आहे.